टीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात विराट आणि सुर्यकुमार यादवच्या धडाकेबाज खेळीने भारताचा विजय सुकर झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 23:31 IST
Ind vs AUS 3rd T20: विराट-सूर्यकुमारची भन्नाट फलंदाजीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिकाही India and Australia 3rd T20 Highlights Score: भारतीय संघाने या सामन्यात १८७धावांचा ६ गडी राखून यशस्वी पाठलाग करत ही मालिका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 23:23 IST
Ind vs AUS 3rd T20: हैदराबाद येथे होणाऱ्या टी२० सामन्याच्या तिकीट विक्रीत कुठलाही घोळ झाला नाही, मोहम्मद अझरुद्दीनचे स्पष्टीकरण रविवारी २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होण्याआधी तिकीट विक्री मध्ये घोळ झाला अशा बातम्या आल्या… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 25, 2022 17:23 IST
Ind vs Aus 3rd T20: भारतीय संघ आज हैदराबादमध्ये कांगारूंना देणार धोबीपछाड, कसे असेल हवामान आणि खेळपट्टी जाणून घ्या… रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आज हैदराबाद येथे होणाऱ्या अखेरच्या टी२० लढतीत मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवणार हे निश्चित आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 16:02 IST
India and Australia 2nd T20: नागपुरात रोहित शर्माचे वादळ! सहा गडी राखत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; मालिकेत १-१ अशी बरोबरी रोहितच्या तुफानी फटकेबाजीने भारताला मिळवून दिला दणदणीत विजय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 23:40 IST
India and Australia 2nd T20: रोहितची कर्णधारपदाला साजेशी खेळी, मालिकेत भारतीय संघाची १-१ अशी बरोबरी रोहितच्या खेळीने भारतीय संघाची मालिकेत १-१ अशी बरोबरी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 23:33 IST
जेव्हा अश्नीर ग्रोव्हरने विराट कोहलीची नागपुरात भेट घेतली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांना पडले अनेक प्रश्न शार्क टँक इंडियाचे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी विराट कोहलीशी नागपुरातील बिअर बारमध्ये संवाद साधतानाचा फोटो शेअर केला आहे. विशेष बाब… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 17:08 IST
पाकिस्तानविरुद्ध इंग्लंड या सामन्यात बाबर आझमने शानदार शतक साजरे करत ट्वेन्टी-२०तील विराटचा मोडला विक्रम फलंदाजीतील सूर हरवलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने इंग्लंड विरुद्ध शतक करताच अनेक विक्रम मागे टाकले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 15:59 IST
India and Australia 2nd T20: नागपूरच्या मैदानावर नेहमीच कमी धावा झाल्या आहेत त्यामुळे कशी असेल आजच्या सामन्यातील खेळपट्टी, जाणून घ्या… भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पार पडणारा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यातील खेळपट्टी नेहमीच… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 15:40 IST
India and Australia 2nd T20: नागपूरच्या व्हीसीए स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यावर पावसाचे सावट विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 23, 2022 14:44 IST
IND vs AUS: भारत पहिल्यांदाच नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० खेळणार, टीम इंडिया या मैदानावर सहा वर्षांपासून हरलेली नाही टीम इंडिया पाचव्यांदा टी२० सामना खेळण्यासाठी नागपुरात उतरणार आहे. १० नोव्हेंबर २०१९ रोजी ते बांगलादेशविरुद्ध येथे शेवटचा सामना खेळले होते.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2022 20:10 IST
IND VS AUS 3rd T20: हैदराबादमध्ये क्रिकेट चाहत्यांना सांभाळणे कठीण, तिकिटांसाठी चेंगराचेंगरी, पोलिसांचा लाठीमार गुरुवारी जसजशी सकाळ होत गेली तसतशी गर्दी वाढत गेली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. जिमखान्यात सामन्याच्या तिकिटासाठी जमलेल्या क्रिकेट चाहत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 19:03 IST
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू विनयभंग प्रकरणी भाजपाच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “त्यांनी बाहेर पडण्यापूर्वी…”
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…
“अरे आगरकर सर पळून जातायत, Ro-Koने…”, अजित आगरकरांची रोहित-विराटच्या चाहत्यांनी उडवली खिल्ली; VIDEO व्हायरल
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
अजय देवगणचा ‘भूत’ ते अनुष्का शर्माचा ‘परी’ बॉलीवूडमधील कलाकारांचे ‘हे’ हॉरर चित्रपट पाहिलेत का? वाचा यादी
Justice Surya Kant: “AI हे वकील आणि न्यायाधीशांची जागा…”, भारताचे आगामी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे महत्त्वाचे विधान