Page 29 of तापमान News

मागील आठवडय़ात ३७ ते ३९ अंशादरम्यान असलेल्या पाऱ्याने उत्तर महाराष्ट्रात पुन्हा चाळिशी पार केली

उष्णतेचा कहर यंदा मे महिन्यात वाढीस लागला असून जून महिन्यापर्यंत उष्म्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यात एकूण ११ दिवस पुण्याचे कमाल तापमान ४० अंश वा त्याहून अधिक राहिले.

यंदाच्या सुटीत केवळ १५ दिवसच प्रयोग; मुलांना नाटकासाठी पाठवण्यास पालक तयार नाहीत

विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेही लाट आली असून नागपूरमध्ये रविवारी तब्बल ४५.३ अंश से. तापमान नोंदले गेले.
बाष्प वाढल्याने गुरुवारी मुंबईतील कमाल तापमानात दोन अंशांची घट होऊन ते ३६.१ अंश से.वर आले.

विदर्भ आणि मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रालाही उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे.


जागतिक तापमानवाढीचा परिणाम केवळ निसर्ग आणि मानव जातीवरच होत नसून

कराड शहर व परिसरात रविवारी तापमानाचा पारा प्रथमच चाळिशीपार झाल्याने कराडकर अक्षरश: हैराण झाले आहेत. असेच वातावरण नजीकच्या परिसरात असून,…
प्रचंड उकाडय़ात बुधवारी शहरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी गुरुवारी तापमान पुन्हा वाढले आहे.