पुरामुळे विस्कळीत झालेले जम्मू-काश्मीरमधील जनजीवन आता हळूहळू पूर्ववत होत असले तरी अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या तेथील हजारो कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरायला…
अन्नधान्य सुरक्षेबरोबरच आपण ऊर्जासुरक्षेचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवून आयात कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज राष्ट्रीय औष्णिक…
मुंब्रा येथील बाह्य़वळण महामार्गावर रविवारी पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी कंटेनर अडवून चालकाच्या खिशातील साडेनऊ हजार रुपयांची रोकड आणि कागदपत्रे…
ठाणे महापालिकेची परवानगी गृहीत धरून भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच वाढीव बांधकाम करून विक्री व्यवहार पूर्ण करणाऱ्या बिल्डरांच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्यांचे बांधकाम…