
जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा हसते तेव्हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस हा जीवाणू हवेतून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, ज्यामुळे…
भारतात एचआयव्ही आणि मलेरिया या दोन आजारांनी होणाऱ्या मृत्यूंपेक्षा क्षयरोगाने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कितीतरी अधिक आहे.
दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
टीबीसोबत युद्धपातळीवर लढाई चालू असली तरी ‘देश जितेगा, टीबी हारेगा’ हे स्वप्न अजून दूरच आहे.
ष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात ४९ ठिकाणी जीन एक्स्पर्ट मशीन सुरू आहेत.
टीबीचे जंतू पोटात शिरल्यावर आतडय़ांच्या आतील आवरणावर चिकटून खाऊ लागतात.
देशात पहिल्यांदाच ही योजना राबविण्यात येणार असून येत्या तीन वर्षांत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांना ही यंत्रे देण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये एकापेक्षा अधिक औषधांना न बधणाऱ्या (मल्टी ड्रग्स रेसिस्टंट – एमडीआर) क्षयाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच; रुग्णांचा शोध, त्यांच्यापर्यंत…
गेल्या सात वर्षांत क्षयरोगामुळे मुंबईत तब्बल नऊ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ दररोज या आजारामुळे सरासरी तीन जणांना…
मुंबई महापालिका आणि केंद्राच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या धडक मोहिमेनंतरही क्षयरोगामुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्या कायम आहे.
शहरातील सर्वाधिक घनता असलेल्या भागांपैकी एक असलेल्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात वर्षभरात तब्बल ५१२ एमडीआर क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे.
शिवडी येथील महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना क्षयाची बाधा होऊन मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
कोणत्याही औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या जीवाणूंचा नायनाट करण्याची क्षमता असलेली औषधे ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाचा…
क्षयरोगावर उपचार करण्यासाठी पालिकेने जोरदार मोहीम उघडली असली तरी आता आरोग्य विभागासमोर वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे. इतरत्र क्षयरोगाचे निदान…
औषधोपचारानंतर बरा होणारा रोग म्हणता म्हणता आता क्षयरोगाचा विळखा पुन्हा एकदा जीवघेणा ठरत असून मुंबईत दर महिन्याला १५० ते २००…
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली असून पालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे चारशे ते पाचशे क्षयरोग…
औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगासाठी आखून दिलेली उपचारांची चौकट बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या रुग्णांना वैयक्तिक गरजांनुसार औषधोपचार…
मुंबईत क्षयरोगाचे, त्यातही एमडीआर टीबी म्हणजे प्रचलित औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या क्षयाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
अकोल्यात क्षयरोगाचे ४५० रुग्ण असून अतिक्षयाचे १६ रुग्ण आहेत.
नव्वद वर्षांपूर्वी शोधलेली बीसीजी लस वापरत आहोत. त्यामुळे लहानपणी क्षयापासून संरक्षण मिळत असले तर तिचा परिणाम आयुष्यभर टिकत नाही. नव्या…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.