scorecardresearch

मुंबईचे स्वरूप पालटण्याचा उद्धव यांचा संकल्प

मुंबईला जागतिक दर्जाचे स्वरुप प्रप्त करून देण्याबरोबरच मुंबईची वाहतूक व्यवस्था सोडविण्याला आपले प्राधान्य राहिल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

गोराई ते नरिमन पॉईंट कोस्टल रोड शिवसेनेच्या अजेंड्यावर- उद्धव ठाकरे

गोराई ते नरिमन पॉईंटपर्यंत कोस्टल रोड प्रकल्प अजेंड्यावर असून मुंबई महापालिकेच्या अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव…

महायुतीच्या चर्चेतूनच मुख्यमंत्री ठरेल -उद्धव

मी मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची स्वाभाविक भावना आहे. मात्र महायुतीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाईल,…

उद्धव नरमले! अखेर भाजपच्या दबावतंत्राला यश

महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्यावरून शिवसेनेला झालेली लगीनघाई रोखण्यासाठी भाजपने केलेले दबावतंत्र यशस्वी झाले असून ‘मीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार’ असे काही दिवसांपूर्वी…

महायुतीतील पक्षांशी चर्चा करूनच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची ही वेळ नाही, असे स्पष्ट करीत महायुतीतील इतर पक्षांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे…

शिवसेनेचे लक्ष्य ‘सत्ता महाराष्ट्राची’

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाच्या पाश्र्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राची सत्ता मिळवायचीच, हे ध्येय शिवसेनेने निश्चित केले असून,

शरद पवारही हाफीज सईदसारखे बरळू लागलेत- उध्दव ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणे काहीही बरळू लागले असल्याची घणघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी…

सीबीआय चौकशीसाठी परळीत संतप्त कार्यकर्त्यांचा मंत्र्यांना घेराव

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत परळीमध्ये संतप्त जमावाने थेट राज्यातील मंत्र्यांना आणि राजकीय पक्षांच्या…

मुख्यमंत्रीपदावरून युतीत खडाखडी

महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी अशी शिवसेनेतील सर्वनेते व कार्यकर्त्यांची…

रस्त्यांची वाट राज्य सरकारने रोखली

राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने मुंबईतील अनेक रस्ते प्रकल्प रखडले आहे. मात्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या नवीन सरकारकडून हे…

‘३७० वर चर्चा नको, ‘कृती हवी’

काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणाऱ्या ३७० कलमावर आता केवळ चर्चा नको. त्यातून काही निष्पन्न होत नाही. आता सरळ निर्णय घ्यावा.

संबंधित बातम्या