आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या भाजपाच्या जाहीरनाम्यात महिला, तरुण, शेतकरी वर्ग सर्वांसाठीच भरघोस आश्वासनं देण्यात आली आहेत.
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.