२०१४ च्या महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपाने विदर्भातील जनतेला विदर्भाच्या नावाने मते मागीतली व विदर्भातील जनतेने त्यांचेवर विश्वास ठेवून भाजपाचे ४४ आमदार…
“आमदार साहेब पहिली निवडणूक भूमिपूजन घोषणेसह जिंकतात, प्रत्यक्ष भूमिपूजन झाल्यानंतर दुसरी आणि तिसरी निवडणूक अर्थसंकल्पीय तरतुदी आणि पेंडिंग कामांवर आधारित…