scorecardresearch

‘उदयगिरी’ युद्धनौकेला पुण्यातील कंपनीच्या स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद

भारतीय नौदलाकडे ‘आयएनएस उदयगिरी’ ही आधुनिक ‘स्टेल्थ फ्रिगेट’ (युद्धनौका) नुकतीच सुपूर्द करण्यात आली.

global peace plan proposes unified palestine hamas ban israel absent as 17 nations discuss
गाझामधील शांततेसाठी पॅलेस्टाइन देशनिर्मितीचा ठराव

गाझा आणि पश्चिाम किनारपट्टीवरून इस्रायलची माघारी, हमास संघटनेवर बंदी आणि एकत्रित पॅलेस्टाइन देशाची स्थापना असा हा नवा शांततेचा प्रस्ताव या…

gaza war and western media omar el akkads critical book review
बुकमार्क : उद्वेगातून सावरणारे तर्कशुद्ध चिंतन

गाझा पट्टी व अन्य पॅलेस्टिनी वस्त्यांवर ७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेली इस्रायलची ‘कारवाई’ आता केवळ स्वसंरक्षणापुरती म्हणावी काय, या…

Dead Economy Donald Trump
Dead Economy: डोनाल्ड ट्रम्प यांना थेट अणू हल्ल्याची धमकी; ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटल्याने रशियाचा संताप

Dead Economy Statement: मेदवेदेव यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर लिहिले की, “जर अमेरिकेचे तथाकथित शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या काही शब्दांनी…

Why doesn t anyone in the world think that there should be no war
युद्ध होऊच नये असे जगात कोणालाच का वाटत नाही ? प्रीमियम स्टोरी

आजची जागतिक असंवेदनशीलता, असहिष्णुता, असंयमीपणा लक्षात घेता कुणातरी एका विकृताचे अविवेकी पाऊल या संपूर्ण मानवजातीला युद्धाच्या वणव्यात ढकलू शकते.

Pakistan dgmo called Indian dgmo for ceasefire during operation sindoor says external affair minister for state
पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’चा भारताला फोन, युद्धविरामाबाबत राज्यसभेत केंद्राचा भूमिकेचा पुनरुच्चार

दोन ‘डीजीएमओं’मध्ये झालेल्या चर्चेनंतरच पाकिस्तानची विनंती स्वीकारण्यात आली आणि युद्धविरामाची घोषणा करण्यात आली,’ असे स्पष्टीकरण परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन…

अमित शहांनी लोकसभेत दिला १९६२मधील नेहरूंच्या भाषणाचा संदर्भ, नेहरूंच्या कोणत्या वाक्यावरून होत आहे चर्चा?

१९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान नेहरूंनी १९ नोव्हेंबर १९६२ रोजी आकाशवाणीवरून देशाला संबोधित भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनी भारताच्या पूर्वेकडील…

India-Pakistan 1965 war lecture in thane
भारत पाकिस्तान १९६५ चे युद्ध कसं होतं? ऑपरेशन जिब्राल्टर नक्की काय होते? जाणून घ्या ठाण्यातील या कार्यक्रमात…

१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण सैनिकी संघर्ष मानले जाते. या ऐतिहासिक युद्धाबाबतचे विविध पैलू ठाण्यात उलगडले…

India Pakistan 1971 war land return
9 Photos
१९७१ चं युद्ध जिंकल्यानंतर भारताने पाकिस्तानला किती जमीन परत केली? पाककडे भारताची किती जमीन आहे?

Land returned by India after the 1971 war: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पावसाळी अधिवेशनात इंदिरा गांधी सरकारने पाकिस्तानला परत…

thailand cambodia temple border conflict turns violent sparks major southeast asia tension
थायलंड-कंबोडियादरम्यान युद्धास कारणीभूत ठरले एक हिंदू मंदिर? शस्त्रसंधी झाली तरी तणाव कायम? प्रीमियम स्टोरी

सीमावर्ती भागातील पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेली ऐतिहासिक प्राचीन स्थळे, हिंदू मंदिरे यावर दोन्ही देश दावा सांगत आहेत. ११व्या शतकातील मंदिर…

संबंधित बातम्या