scorecardresearch

वर्ध्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील वादातून चौघांना कारणे दाखवा

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील वाद आता टोकास पोहोचल्याने प्रशासकीय कामात खोळंबा निर्माण झाला असून चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा…

झळा ज्या लागल्या जीवा

ढगाळ वातावरण व पावसाच्या सरींमुळे विदर्भात काही जिल्ह्य़ात उकाडय़ापासून थोडा दिलासा मिळाला आहे

भूमिहीन शेतमजुरांच्या संघर्षांला तब्बल ७२ तासांनी यश

किसान अधिकार अभियानाचा लढा अभूतपूर्व ठरला भूमिहीन दलित व आदिवासी शेतमजुरांच्या सलग ७२ तास चाललेल्या आंदोलनास अखेर सोमवारी रात्री दहा…

मेघे समूहाचा दिवाळीपूर्वीच मनोरंजनाचा डबल धमाका

वर्धा लोकसभा मतदारसंघातील सर्व गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सागर मेघे यांनी नामवंत संगीतकार व चित्रपट…

उमेदवारीसाठी सागर मेघे-चारूलता टोकस यांच्यातील कुरघोडीने राजकीय वर्तुळ स्तंभित

बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा निर्धार करीत सागर मेघेंनी, तर महिलांच्या आरक्षणाचा मुद्या रेटत चारूलता टोकस यांनी गांधी जयंतीला

अन्नान्न झालेल्या उमरीकरांकडे विशेष लक्ष द्या

कृषीमंत्री शरद पवार यांची सूचना अतिवृष्टीने मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेल्या उमरी येथील गावकऱ्यांची व्यथा ऐकून स्तब्ध झालेल्या

परस्पर साहित्य विकले ; श्रीमंत नालवाडी ग्रामपंचायत चर्चेत

शहरातलगची सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नालवाडी ग्रामपंचायतीचे साहित्य परस्पर विकण्यात आल्याची गंभीर तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनीच केल्याने ही ग्रामपंचायत…

‘सूरसंगम’च्या विदर्भस्तरीय स्पर्धेत अकोल्याची रसिका बोरकर प्रथम

विदर्भात चर्चित सूरसंगम विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेत अकोल्याची रसिका बोरकर ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

बालकांसह पालकांनीही रेखाटला सरींच्या साक्षीने निसर्ग

शहरालगतच्या निसर्गरम्य परिसरात बरसणाऱ्या सरींच्या साक्षीने खुल्या निसर्गास रेखाटण्याच्या उपक्रमात बालकांसह त्यांचे पालकही सहभागी झाले. निसर्गास कागदावर उतरविण्याचा हा उपक्रम…

वध्र्यातील मोकाट सांडांमुळे पालिका प्रशासनही त्रस्त

रस्त्यांवर फि रणाऱ्या मोकाट सांडांनी पावसाळ्यात मांडलेला उच्छाद नागरिकांसाठी मोठा तापदायक ठरला असून या सांडांचे करायचे काय, या प्रश्नाने प्रशासनही…

वर्धा जिल्ह्य़ात ‘आधार’ची कामे अर्धवटच

आधार नोंदणीचे काम राज्यात सर्वात उत्तम वर्धा जिल्ह्य़ात झाल्याचा दावा करून जिल्हा प्रशासनाने आधारसंलग्न सर्व योजना लागू करण्याची धावपळ केली.…

संबंधित बातम्या