अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी वाशीम जिल्ह्यात पोहोचले.
एचपी कंपनीचे सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पिंप्री सरहद…
त्वरित मोबदला न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला. मोबदला देण्याच्या शासन निर्देशांकडे देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रकल्पबाधितांनी केला.