तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत उपायोजना आखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि टिमा या कारखानदारांच्या संघटनेची संयुक्त बैठक…
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा यंत्रणा अनेकदा कुचकामी ठरते. एप्रिल, मे महिन्यात पाणी वितरणातील दोषामुळे शहरातील अनेक भागात टंचाई सदृश्य परिस्थिती…
राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी पाऊल टाकले असताना भविष्यात उपलब्ध होणारे पाणी आपापल्या भागात वळविण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली…