कुर्ल्यातील अनेक भागांमधील नागरिक वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही या भागांमध्ये पुरेसे पाणी पुरविण्यात महापालिका प्रशासनाला यश…
सध्या उजनी जलाशयात पारंपरिक गोड्या पाण्यातील माशांचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. जलाशयात ‘हेलिकॉप्टर’ माशांचा वेगाने वाढणारा उपद्रव ही मच्छीमारांसाठी डोकेदुखी…
राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले.
संतप्त प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ६ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांपैकी काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढल्या.