मनमाड शहराला यापुढे १६ ते १७ दिवसांआड पाणी पुरवठा करावा, प्रत्येक विभागात अडीच तास पाणी वितरीत करावे, असे आदेश नगरपरिषदेचे…
‘रोडगा पार्टी’च्या निमित्ताने मालखेड येथील तलावानजीक सहभोजनासाठी गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. श्रीक्षेत्र…
महापौर बंगल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीवर जलमापक बसविण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवली पालिका निवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर, तळोजा औद्योगिक क्षेत्र, लगतच्या ग्रामपंचायंतींचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना, अनेक धरणांनी तळ गाठला असताना पुण्यातील पेशवेकालीन कात्रज तलावानेही तळ गाठला आहे.
शासनाने याठिकाणी परत राजकारण केल्यास शेतकरी आंदोलनाप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करून इचलकरंजी शहरातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळवून दिल्याशिवाय…
पूजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलती व दोन पुतणींचा पैनगंगा नदीपात्रातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.
पावसाळ्यात अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाने विविध कामे हाती घेतली असून पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सब…
पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होऊ नये म्हणून हाती घेतलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी…
गृहनिर्माण संस्थेच्या सचिव आणि एका महिलेचे जोरदार भांडण झाले. या भांडणाची तक्रार अखेर संबंधित महिलेने तळोजा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर आणखी सहा ते सात तलावांचे संवर्धन केले जाणार आहे.
शहरात अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा ओघ सुरु असतानाच महापालिकेच्या सेक्टर ११, १३ स्पाईन रस्त्यावरील जलवाहिनी अचानक गळती लागली. यामुळे…