scorecardresearch

हवामानाचा अंदाज

आसपासच्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांना सुपरकंप्यूटर्स असे म्हटले जाते. हवामानाशी संबंधित माहितीचे आकलन करणे, ती माहिती संग्रहित करणे आणि त्यावर तर्क काढणे ही कामे हवामान विभाग करत असतं.

भारतामध्ये १८७५ मध्ये हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख कार्यालय दिल्लीमध्ये असून मुंबई, चैन्नई. कोलकाता, नागपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये त्यांची केंद्रे उभारण्यात आली. हवामानाचा अंदाजानुसार सर्वकाही ठरत असते. त्यामुळे ही यंत्रणा खूप आवश्यक आहे असे मानले जाते. पर्जन्यमान, उष्णतेचे प्रमाण किंवा अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यांची माहिती सर्वप्रथम हवामान खात्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते.

पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात.
Read More
career options imd
करिअर मंत्र

मी सध्या अकरावीत (विज्ञान, PCM) असून, मला दहावीत ९२ मार्क होते. मला हवामानशास्त्र विषयात पदवी घेण्याची इच्छा आहे.

Heavy rain alert in Maharashtra | Weather predictions in Maharashtra
राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी ठराविक भाग वगळता इतर भागात मुसळधार पाऊस झालेला नाही. राज्यातील अनेक…

palghar very few rains in red alert
रेड अलर्ट असताना पावसाची फक्त रिपरिप

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात मोसमी पावसाने जोर धरला होता. बुधवारी सकाळी काही वेळ उसंत दिलेल्या पावसाने सायंकाळपासूनच जोरदार हजेरी लावली होती.

Meteorological Department Mumbai heavy rain warning
पावसा तुझा रंग कोणता? हवामान विभागाच्या इशाऱ्यांमुळे मुंबईकर गोंधळात

हवामान विभागाच्या सतत बदलणाऱ्या इशाऱ्यांमुळे खासगी कंपन्या, शाळांचे व्यवस्थापन दिवसभर संभ्रमात होते. पावसाने मात्र हवामान विभागाचा अतिमुसळधार पावसाचाही आणि अतिवृष्टीचाही…

हवामान विभागाच्या इशाऱ्यांचे बदलते रंग!

 मुंबई आणि उपनगरांत बुधवार रात्रीपासून पाऊस कोसळत होता. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या मुंबईकरांचा गोंधळ हवामान विभागाच्या इशाऱ्यांनी गुरूवारी आणखी वाढवला.

rain update Heavy rains prediction in Mumbai, heavy rainfall warning in Palghar
मुंबईत अतिमुसळधार, तर पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा; सतर्क राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर अधिक असल्याने…

संबंधित बातम्या