scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

हवामानाचा अंदाज

आसपासच्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांना सुपरकंप्यूटर्स असे म्हटले जाते. हवामानाशी संबंधित माहितीचे आकलन करणे, ती माहिती संग्रहित करणे आणि त्यावर तर्क काढणे ही कामे हवामान विभाग करत असतं.

भारतामध्ये १८७५ मध्ये हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख कार्यालय दिल्लीमध्ये असून मुंबई, चैन्नई. कोलकाता, नागपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये त्यांची केंद्रे उभारण्यात आली. हवामानाचा अंदाजानुसार सर्वकाही ठरत असते. त्यामुळे ही यंत्रणा खूप आवश्यक आहे असे मानले जाते. पर्जन्यमान, उष्णतेचे प्रमाण किंवा अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यांची माहिती सर्वप्रथम हवामान खात्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते.

पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात.
Read More
Careers in Meteorology vital role India agriculture climate research disaster management
हवामानशास्त्रातील करिअर

हवामानशास्त्र हा विषय दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने या क्षेत्रातील कार्य हे सेवाकार्य समजले जाते. सध्या होत असलेल्या हवामान बदलाचे परिणाम…

48 hours left for ganeshotsav intensity of rains has increased
गणेशोत्सवाला अवघे ४८ तास शिल्लक, ‘या’ २४ तासात पावसाचा जोर वाढणार…

गणेशोत्सवाला अवघे ४८ तास शिल्लक असताना पावसाचा जोर वाढला आहे. गणेशोत्सव ची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. कोकणचा गणेशोत्सव खास…

 Uran water transport mora mumbai ferry service resumes after storm warning  boat business
उरणला जोडणाऱ्या जलसेवा पूर्ववत, आठवडाभराने प्रवाशांना दिलासा

उरणच्या मोरा ते मुंबई, करंजा ते रेवस (अलिबाग), घारापुरी व जेएनपीए दरम्यानच्या दोन्ही जलसेवा तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद करण्यात आली होती.

The intensity of rain will decrease in the state from Thursday
राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार

राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात जनजीवन विस्कळित झाले. राज्यातील बहुतांश भागात मात्र, बुधवारी पावसाचा…

Relief and rehabilitation minister Makrand Patil directs officials  immediate crop loss assessment after heavy rains and floods
अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत –  मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील वाहतूक ठप्प झाली होती (छायाचित्र पीटीआय)
मुंबईत मुसळधार पाऊस कधीपर्यंत सुरू राहणार? पावसाच्या रौद्र रूपाची कारणं कोणती?

Mumbai heavy rainfall 2025 : मुंबईत इतका विक्रमी पाऊस कशामुळे पडतोय? त्यामागची कारणं कोणती? आणखी किती दिवस असाच पाऊस सुरू…

nashik expects heavy rainfall
मुंबईनंतर पावसाचे आता नाशिककडे लक्ष…

रात्रीपासून अनेक भागात संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने बुधवारी सकाळी गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला. मुकणे…

Flood situation in Raigad district for the second consecutive day
सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; मिठेखार येथे दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू

बुधवारी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या