पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांदरम्यान शनिवारी मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी राज्य निवडणूक आयोगाने ७०० जागांवर फेरमतदानाचे आदेश दिले.
पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकांसाठी केंद्रीय सुरक्षा दले तैनात करण्याच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी…
‘निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव’ वगैरे विधाने छानच; पण पश्चिम बंगालमधील लोकसभेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुका म्हणजे हिंसाचार हे जणू समीकरणच झाले…
पंचायत निवडणुकांमध्ये आणखी हिंसाचार उसळू नये यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्रीय सुरक्षा दलाला राज्यात तैनात राहण्याचे निर्देश दिले. पश्चिम बंगालमधील…