सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी उपक्रमे, आयुधांचा वापर केला जात आहे. एकाने एका उपक्रमाचे आयोजन केले की विरोधकांना जाग…
सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी उपक्रमे, आयुधांचा वापर केला जात आहे. एकाने एका उपक्रमाचे आयोजन केले की विरोधकांना जाग…
प्रत्येक उमेदवारांनी जवळपास प्रत्येक तालुका, विधानसभा मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रण तापले असताना महायुती – महाविकास आघाडीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. कोल्हापुरात सुरुवातीला निश्चितपणे…
सुरुवातीच्या टप्प्यात मरगळलेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता गती घेताना दिसत आहे. खासदार धैर्यशील माने यांनी सुरुवातीची मरगळ झटकून मतदारसंघात…
‘ मान गादीला .. मतमोदी’ ला हा मुद्दा कुठेतरी जनतेला, तरुण पिढीला भावतो असे लक्षात आल्यावर आता तर थेट उमेदवार…
उमेदवारांनी समाजाचे कार्यालय, मंदिरे येथे जाऊन समर्थन मिळाल्याचे वातावरण तापवले जात आहे. त्यावरून समाज- समाजात वादाच्या ठिणग्या उडत आहेत.
लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार आमदार प्रकाश आवाडे यांनी केला आणि तो ४ दिवसांतच हवेत विरलाही. मुख्यमंत्री एकनाथ…
लोकसभा निवडणुकीचा उमेदवार विजयी तर करायचा आहे पण याच वेळी आपल्या आगामी विधानसभा निवडणुकीची मशागत करून घेण्याकडे लक्ष दिले जात…
आमदार प्रकाश आवाडे यांनी भेटीनंतरही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवल्याने यापातळीवर महायुतीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला प्रयत्न करावे लागतील असे दिसत…
आताचे शाहू महाराज दत्तक वारस आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार कोल्हापूरची जनता आहे, असे मंडलिक यांनी म्हटले आहे.
राज्यात नव्याने होऊ घातलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूमी संपादनावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या मुद्द्याचा खुबीने राजकीय वापर करून घेतला जात…
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवून त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…