शिवसेनेत झालेल्या बंडावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना खंबीरपणे साथ देणार्यामध्ये स्व. आमदार बाबर यांचा वरचा क्रमांक होता.
शिवसेनेत झालेल्या बंडावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना खंबीरपणे साथ देणार्यामध्ये स्व. आमदार बाबर यांचा वरचा क्रमांक होता.
अलीकडच्या काळात बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष, डाळिंब ही पिके बेभरवशाची बनली असताना पेरू लागवडीकडे शेतकरीवर्ग वळू लागला आहे.
तासगावमधील पंचवीस वर्षापुर्वीचा आबा-काका यांच्यातीन राजकीय संघर्ष कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीवरून पुन्हा डोके वर काढत आहे.
भाजपमध्ये दुर्लक्षित झालेल्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ‘दुष्काळी फोरम’ या नावाने दबाव गटाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या ज्या वेळी लाभाची पदे मिळवायची असतील त्या त्या वेळी मिरजेतील कारभारी मंडळी पक्ष भेद विसरून एकत्र येतात यालाच ‘मिरज…
दिवसभर उन्हाचा तडाखा, संध्याकाळी पावसाची एखादी सर आणि पहाटे धुके यामुळे सध्या पिकांवर विविध रोग-किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.
महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून या उमेदवारीला समर्थन न देताही डॉ. कदम यांना आपली जिल्ह्यातील ताकद दाखवावी वाटली.
श्रावणी अमावस्या, मध्यानरातीचे बारा वाजलेले. विक्रमादित्य स्मशानातील वडाच्या झाडावर लटकलेले प्रेत खांद्यावर टाकून चालू लागला.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी गेल्या सात-आठ महिन्यापासून जोरदार…
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध लागले आहेत. जिल्हा नेतृत्व स्पर्धेतून सांगलीतील लोकसभेची निवडणूक लढवली गेली असे म्हटले तर वावगे ठरणार…
Suresh Khade in Miraj Assembly Constituency : मंत्री खाडे यांनी २००४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जतमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपचे…
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करून आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले…