वर्धा येथे आयोजित ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनास राज्य शासनाकडून मिळणारे ५० लाखांचे अनुदान प्राप्त न झाल्याने तयारीची…
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
वर्धा येथे आयोजित ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनास राज्य शासनाकडून मिळणारे ५० लाखांचे अनुदान प्राप्त न झाल्याने तयारीची…
ग्रंथ प्रदर्शनीसाठी सर्वांत मोठा भूभाग राखून ठेवण्यात येत आहे. साडेतीन लाख वर्गफुटात तीनशे स्टाॅल लागतील. त्याला लागूनच प्रकाशकांच्या दोनशे मालवाहू…
अवैध दारूच्या हातभट्टय़ामुळे चर्चेत राहणारे हिंगणघाट तालुक्यातील कात्री हे गाव आता सीताफळाची कात्री म्हणून ओळख निर्माण करीत आहे.
शहरातील ३१ स्वागत कमानींची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांकडे सोपवण्याचे निश्चित झाले आहे.
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
मात्र गत काही वर्षांत संघटनेकडून भरीव कार्य झाले नसल्याची चर्चा झाली. तिजोरी रिकामी झाल्याने वर्गणी मागून संस्था चालवावी लागत असल्याचा…
देशाच्या मध्यवर्ती भागातून यात्रा काढण्याचे नियोजन झाले आहे. तसेच ज्या क्षेत्रात भेटी किंवा कार्यक्रम घेण्यात काँग्रेस पक्ष मागे पडला, अशाच…
जिल्हा शंभर टक्के भाजपमय करण्याचा दत्ता मेघेंसह सर्वच नेत्यांचा निर्धार पूर्णत्वाच्या दिशेने जात असतांना काँग्रेस नेते मात्र चुकांपासून शिकायला तयार…
उपमुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना राज्यभर राबवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अंमलात आणण्याचे ठरवले आहे.
केंद्रीय मंत्रालयाच्या सहयोगाने ग्राम विकास मंत्रालयाच्यावतीने हा उपक्रम देशातील निवडक ७५ जिल्ह्यांत २२ एप्रिल २०२२ पासून राबविण्यात आला.
वर्धा जिल्हा सेवाग्राम, पवनार, बोर अभयारण्य व अन्य स्थळांमुळे जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
अशोक शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी सेनेला कायमचा रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.