scorecardresearch

संदीप आचार्य

hospital
कर्करोगासह असंसर्गजन्य आजारांना अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाची व्यापक योजना!

आशियाई विकास बँकेचे २०० कोटींचे सहकार्य, उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचण्या उपलब्ध होणार…

health department
राज्यातील साथरोग आजारांसाठी आरोग्यविभाग दक्ष; हिवतापाचे ४०७९ रुग्ण!

राज्यातील आश्रमशाळांच्या आरोग्य तपासणीबरोबरच गडचिरोली, गोंदीया, चंद्रपूर, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana
आरोग्य विभागाच्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात’ महिनाभरात सव्वादोन लाख रुग्णांवर उपचार!

आगामी काळात राज्यातील शहरी व निमशहरी भागांसाठी आणखी दवाखाने सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read the News in detail
श्री हितवर्धक मंडळ: रुग्णसेवेची नव्वद वर्षांची वाटचाल! वर्षाकाठी अडीच लाख रुग्णांना अत्यल्प दरात उपचार…

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम येथे १९३४ मध्ये रुग्णसेवेसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री हितवर्धक मंड‌‌ळाने रुग्णसेवेच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करताना…

Work stoppage of contract tuberculosis employees
कंत्राटी क्षयरोग कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा ‘क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाला’ फटका!

क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारात जीव धोक्यात घालून कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सुमारे २२०० कर्मचाऱ्यांनी १ मेपासून बेमुदत काम बंद…

thane jail (1)
ठाणे कारागृहात १५७ मनोरुग्ण! काही रुग्ण साखळदंडाने जेरबंद?

राज्यातील बहुतेक सर्व तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कैदी असल्यामुळे यापैकी अनेक कैद्यांना वेगेवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

eknath shinde (3)
राज्यात ‘महाराष्ट्र दिनी’ ३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू!

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत.

patrachal mhada
मुंबई : पत्राचाळ प्रकल्पात घोटाळा होऊनही ‘म्हाडा’ला तीन हजार ८०० कोटींचा फायदा अपेक्षित!

या प्रकल्पात म्हाडाच्या वाट्याला २० हजार ९११ चौरस मीटर इतका तर विक्री न झालेल्या भूखंडाचे चटईक्षेत्रफळ १९ हजार ४९ चौरस…

maharashtra bhushan puraskar heatstroke
‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा दुर्घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार – डॉ. सुभाष साळुंखे

शासनाच्या प्रभावाखाली नसलेल्या त्रयस्थ तज्ज्ञांची नियुक्ती करून या दुर्घटनेची चिकित्सा व ठोस उपयायोजना निश्चित करणे गरजेचे असल्याचे डॉ. साळुंखे म्हणाले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या