
मंत्र्यांच्या वारेमाप संख्येवर बंधन घालण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार २००३ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उपाय योजले.
मंत्र्यांच्या वारेमाप संख्येवर बंधन घालण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार २००३ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उपाय योजले.
इच्छुक आमदारांची नाराजी दूर करण्याकरिता अडीच – अडीच वर्षे अशी मंत्रिपदे वाटून देण्याची योजना असल्याचे समजते. मंत्रिपदासाठी आमदारांनी तगादा लावल्याने…
एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. घटनेत उपमुख्यमंत्रीपद हे अस्तित्वात नसताना या पदासाठी घेतलेली शपथ घटनात्मक आहे…
राज्याच्या इतिहासात वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस या दोनच मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा सलग कालावधी पूर्ण केला. उर्वरित १८ जणांना पाच…
Eknath Shinde Withdrawal From Chief Minister : महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक…
महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास राज्यसभेची एक जागा निवडून येऊ शकते. विधान परिषद निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र राहिले…
महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाचे २९ आमदार निवडून आलेले नसल्याने राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहण्याची चिन्हे आहेत.
३८ पैकी ३६ जागांवर ‘घड्याळा’ने ‘तुतारी’चा पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व मिळवल्याचे समाधान अजित पवारांना या निकालाने दिले…
लोकसभेप्रमाणे मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळतील या आशेवर काँग्रेस नेते होते.. परंतु यंदा मुस्लीमबहुल मतदारसंघांत मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले.
मुंबई शहरात ५२ टक्के तर उपनगरात ५६ टक्के मतदान झाले. कुलाबा, धारावी, भायखळ्यात मतदारांमध्ये निरुत्साह होता.
मुंबईत यश मिळणारा पक्ष किंवा आघाडीचा राज्याच्या सत्तेचा मार्ग मोकळा होतो. यंदा मुंबईत अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. महायुती आणि…
महायुतीने दशसूत्रीच्या माध्यमातून विविध समाज धटकांना खुश करण्यावर भर दिला आहे. महाविकास आघाडीने पंचसूत्रीच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, युवतींना खुश…