
आमदार साळवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे वृत्त शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमांद्वारे सर्वत्र वेगाने पसरले होते.
आमदार साळवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे वृत्त शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमांद्वारे सर्वत्र वेगाने पसरले होते.
शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधांसह इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल वाढू लागल्यामुळे या शाळांचा पट सतत घसरत राहिला.
१५ वर्षे नगरसेवक आणि ९ वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या केसरकरांची सावंतवाडी नगर परिषदेत सुमारे २५ वर्षे सत्ता होती.
राजकारणाच्या वाऱ्याचा अचूक अंदाज घेत राजकीय वाटचाल करण्याचे सामंत यांचे कौशल्य आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता सध्या तरी त्यांना जिल्ह्याच्या…
राज्यातील सोळा मतदारसंघांमध्ये पुढील १८ महिने ही ‘प्रवास योजना’ सुरू राहणार आहे. त्यासाठी सहा केंद्रीय मंत्री नेमले असून ते प्रत्येक…
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले आमदार उदय सामंत या सर्व राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तूझा यांनी भूमिका जाहीर केली आहे
कितीही घडामोडी झाल्या तरी, रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भविष्यातही कायम राहील – राजन साळवी
रायगड-रत्नागिरीत सक्रीय होत बैठकांचा सपाटा
सध्याच्या बिकट राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्यापासून दूर गेलेल्यांशी चर्चा करणे गरजेचे…
रायगड जिल्ह्यातून निवडून आलेले तिन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सामील, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या ६ आमदारांपैकी फक्त योगेश कदम…
दोन किलोमीटर लांबीच्या या ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून तो पूर्वीप्रमाणे प्रवाहित झाला आहे