सर्व शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात असताना वसईकरांना मात्र मेट्रोसाठी आणखी दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सर्व शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात असताना वसईकरांना मात्र मेट्रोसाठी आणखी दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या आगीत रिक्षा आणि दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली.
वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांचे प्रकरण लोकसत्ताने बाहेर काढले. पालिकेचा माजी वैद्यकीय अधिकारीच बोगस आणि केवळ नववी उत्तीर्ण होता.
शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून दुसरीकडे लाखो लिटर पाण्याचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार…
गेल्या अनेक वर्षांपासून वसईचे हरितपण टिकविण्यासाठी ग्रामीण भागात ०.३३ वाढीव चटई क्षेत्रफळाची तरतूद होती. मागील वर्षी प्रसिध्द झालेल्या एकात्मिक विकास…
शहरात धोकादायक इमारतींची संख्या वाढू लागली आहे. यामुळे या इमारतीत राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
वसईत एका सामाजिक संस्थेने बांधलेले राष्ट्रपुरुषांचे ६ पुतळे धूळखात पडले आहेत. ज्या संस्थेने पुतळे उभारले ती संस्था ३० वर्षांपूर्वीच बरखास्त…
गेल्या काही दिवसांत वसई-विरार शहर गोळीबारांच्या आवाजाने दणाणून गेले आहे.
अपहरणकर्त्यां कंसा सिंग याने मुलीला पळवून मालाड पश्चिम येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले होते.
आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं, असंही सांगितलं आहे.
पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे
पोलिसांनी दार उघडल्यावर तरुणीचा मृतदेह पलंगावर आढळला