बारामती लोकसभा मतदारसंघातील पराभव जिव्हारी लागलेल्या अजित पवार यांनी बारामतीची कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यमान पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात झाली…
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भारतीय राजकारण्यांचे सरासरी वय आणि भारताची लोकसंख्या या दोहोंमध्ये असलेल्या विषमतेबाबतही चर्चा झाल्याचे दिसून आले.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, कमळाचा आकार असलेले चक्रव्यूह सहा जणांकडून रचण्यात आले होते. कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाचा मुलगा…