शेतकऱ्यांची मुंडी पिरगाळून निवडणुका जिंकता येत नाहीत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
आताचे शाहू महाराज दत्तक वारस आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार कोल्हापूरची जनता आहे, असे मंडलिक यांनी म्हटले आहे.
नेत्यांनी नव्या राजकीय समिकरणांशी जुळवून घेतले असले तरी कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला असून महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत यामुळे शिंदेसेनेची कोंडी…
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीतील वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस उफाळून येत आहे.
अब की बार ४०० पारचा नारा मशिदीत देण्यात आला, तसंच मोदी मोदीचा गजरही करण्यात आला.
शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणाला सुरुवात करण्यापूर्वी बारामतीवर काकडे कुटुंबीयांचे वर्चस्व होते.
ठाणे लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद सुरु झाला आहे. या क्षेत्रात वाढलेली पक्ष संघटना पाहता ही जागा भाजपच्या वाटेला यावी, म्हणून…
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मुंबईहून त्या थेट आपल्या गावी रिसोड येथे पोहोचल्या.
मुंबईत शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यानुसार मुंबईतील उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात २६ एप्रिलपासून होणार…
लोकशाही हीच आधुनिक भारताची खरी ओळख आहे. भारतात यंदा १८ वी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. याची पाळंमुळं ७२ वर्षांपूर्वी झालेल्या…
राजकीय भूकंपानंतर गटातटात विभागलेले प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या सोयीनुसार महायुती व ‘मविआ’ या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये एकत्रित आलेत.