नांदेड दौऱ्यानंतर हैदराबादकडे जाताना बाळासाहेब थोरात ‘भारत जोडो’ यात्रेच्या आठवणीत रमले. यात्रेदरम्यानचा काँग्रेसचा उत्साह आणि आजची पक्षाची स्थिती यातील तफावत…
भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे दोन लाख टन ऊस गेल्या हंगामामध्ये बाहेरच्या कारखान्यांनी नेल्यानंतर आगामी गाळप हंगामामध्ये याच कारखान्याच्या…
पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्ह्यातील तीन खासदार आणि महायुतीच्या सर्व १० आमदारांना डावलून नांदेड जिल्ह्याशी संबंधित विकासकामांच्या मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजित…