सततच्या आंदोलनांमुळे विद्यापीठाची चुकीची प्रतिमा निर्माण होऊन राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण झाल्याचे वक्तव्य उच्च…
राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे.
मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करताना तत्परता दाखवली जाते, परंतु,अन्य तालुक्यांच्या बाबतीत तशी तसदी घेतली जात नाही,अशी व्यथा आंदोलकांनी मांडली.
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या वेळी, बापूंच्या हत्याऱ्यांनी त्यांच्या जयंतीदिनी शताब्दी साजरी करणे ही विटंबना असल्याचे…
स्वायत्ततेच्या मुद्द्यावरच लडाखमध्ये आंदोलनाला जोर आला. सहाव्या परिशिष्टात या भागाचा समावेश झाल्यास निर्णय प्रक्रिया आणि कारभार करण्यासाठी जादा अधिकार प्राप्त…