कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे शेतकरी नेत्यांच्या बरोबर…
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना दुसरीकडे सरकारकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी बैठका घेतल्या जात…
आफ्रिकेतील १२, आशियातील ११, युरोपातील २४, उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील मिळून २८, तसेच ऑस्ट्रेलिया आणि शेजारील देशांत आंदोलन सुरू…
हमीभावासाठी कायदा व्हावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, या दोन प्रमुख मगण्यांसह इतरही काही मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी…
आमदारांनी हट्ट धरल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आमदार यांच्या वाहनावर दगडफेक केली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
यापैकी चार अटी पूर्णही झालेल्या दिसतात, पण दोन बाकी आहेत… हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरल्यास किमान, लोकांच्या खऱ्या प्रश्नांना स्थान…
मागील हंगामात साखरेसह उपपदार्थ विक्रीतून मिळालेल्या वाढीव उत्पन्नातील हिस्सा म्हणून उसाला प्रति टन १०० रुपये देण्याचे कबूल करणाऱ्या राज्यातील साखर…
पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन उग्र झाले असताना, शुक्रवारी हरियाणामधील रेवाडी येथील जाहीर कार्यक्रमात, ‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवत…
हरियाणा सरकारने शेतकर्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण, सिमेंटचे बॅरिकेड्स उभारले. हरियाणा सरकार पंजाब आणि हरियाणातील शेतकर्यांवर कठोर कारवाई करीत…
विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील हे निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करत असतात. त्यांच्यावर रुग्णांना वेठीस धरत असल्याची टीका सातत्याने होते.…
बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो.
दलालांना पैसे देण्यास असमर्थ असलेल्या दोनशेच्यावर संतप्त कामगारांनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.