मंगळवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी नाल्याजवळ शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचत चौथा प्रवासी बसवणाऱ्या रिक्षाचालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले.
महामार्गांसह त्यावरील उड्डाणपुलांवर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची भीती व्यक्त होत असून हे खड्डे संबंधित यंत्रणेकडून बुजविण्यात आले नाहीतर, पालिकेमार्फत बुजविण्यात…
ठाणे महापालिकेच्या शाळेच्या २६ इमारती धोकादायक झाल्याने त्यांची दुरुस्ती करण्याचे काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एप्रिल महिन्यात हाती घेतले.वर्ग भरण्यास…
बुधवारी रात्री जवळपास एक तासाहून अधिक काळ नागरिकांना रिक्षाच मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी गावदेवी परिसरातील स्थानक परिसराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे…
मुंबई महानगर पट्ट्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात नैसर्गिक धबधबे आणि झरे आहेत. पावसाळ्यात याठिकाणी…