ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये शुक्रवारी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा वर्गवारी आहे.
तुम्ही ठाण्याच्याच आहात का? बरं ‘स्टॉप’ सांगा आणि आधारकार्ड हाताशी ठेवा लवकर…’टीएमटी’ बसमधील तुडुंब गर्दीत वाहकाच्या या सूचनांनी महिला प्रवासी…
आव्हाड यांनी, ठाण्यात काँग्रेस संपविण्याचे काम केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला.
नेकणीपाडा बस थांब्याजवळ सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर, या नवीन बांधकामाच्या शिवसेना शाखेच्या फलकावर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड कारवाई करत…
राज्यात २२ हजार तर मुंबईत तीन हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या संस्थांना मालकी हक्क देण्यासाठी राज्य शासनाने ८ मार्च…
डोंबिवली शहरातील मुख्य वर्दळीचे आणि अंतर्गत अशा एकूण २७ काँक्रीट रस्ते कामांसाठी ५११ कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
भिवंडीत गेल्या काही वर्षात काँग्रेसची पीछेहाट झाली असून आगामी लोकसभेत भिवंडीचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्याची रणनीती पक्षाच्या नेत्यांनी आखण्यास सुरुवात…
ठाण्यात शिवसेनेकडून डावलले जात असल्याचा आरोप करत भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यांनी बुधवारी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षातील एका…
ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत महिलांना तिकीटामध्ये ५० टक्के सवलत तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्तकनगर येथील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी रेमंड कंपनीजवळ उभारण्यात आलेले १५ हजार चौ. फूट जागेतील हे कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत…
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे. पण गेल्या दोन दिवसापासून शिवसेनेचे…
भारत जोडो यात्रेनिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्यात येत असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा महत्वाचा मानला…