scorecardresearch

आदित्य ठाकरे

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
chandrakant Khaires statement regarding the Thackeray group and MNS alliance talks Aditya Thackeray gave a reaction
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चेबाबत खैरेंचं वक्तव्य; आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. अशातच आता या चर्चेवर शिवसेना ठाकरे गटाचे…

Aaditya Thackeray On MNS and UBT Shivsena Alliance
Aaditya Thackeray : मनसेशी युतीबाबत उद्धव ठाकरेंनी कोणावर जबाबदारी दिलीये का? आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या हितासाठी…”

उद्धव ठाकरे यांनी मनसेशी युती करण्याच्या संदर्भात सूचक भाष्य केलं होतं. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल’, असं उद्धव ठाकरे यांनी…

Discussion on alliance between MNS and Thackeray group chandrakant khaire gave a reaction
Chandrakant Khaire : मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; खैरे म्हणाले,”परब आणि राऊतांवर जबाबदारी..”

Chandrakant Khaire: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. अशातच आता या चर्चेवर शिवसेना…

uddhav thackeray aditya thackeray (2)
“उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात…”, भाजपा मंत्र्यांचा मोठा दावा; डिनो मोरिया प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले…

Nitesh Rane on Mithi River Scam : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात झालेल्या घोटाळ्यावरून अभिनेता डिनो मोरियाची चौकशी चालू आहे.

MLA Aditya Thackeray will guide the citizens and protest against Dharavi redevelopment with the Thackeray group
धारावी पुनर्विकासा विरोधात ठाकरे गट मैदानात; मुलुंडमध्ये सोमवारी सभा, आंदोलनाची दिशा ठरवणार

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील जमिनी लाटल्या जात असून या प्रकल्पात काय त्रुटी आहेत, या प्रकल्पाचा काय परिणाम होणार यासंबंधीचे एक…

Shiv Sena Shinde faction holds rally in the backdrop of upcoming local body elections
ठाकरे गटाला पुन्हा भगदाड पडणार, शिंदे गटाचा उद्या मेळावा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा भागदाड पाडण्याची तयारी केली आहे.

karad shambhuraj desai stateme on aditya thackeray
आदित्य ठाकरेंनी पळ काढण्यापेक्षा चौकशीला सामोरे जावे : शंभूराज देसाई

मुंबई महानगरपालिका त्या काळात कोण चालवत होती? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी या चौकशीला सामोरे जावे, असे…

MLA Aaditya Thackeray Criticised devendra fadnavis and eknath shinde on mumbai heavy rain flood
Aaditya Thackeray: मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी;आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न

Aaditya Thackeray: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला मोठा फटका बसला असून, शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले…

Mumbai Rain
Mumbai Rain: “महानगरपालिकेची तिजोरी खाली केली, आता राज्य सरकारच्या…”, मुंबईत साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Mumbai Rain News Updates: आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील भाजपा सरकार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरले आहे.…

BJP Leader Ashish Shelar Criticised on MLA Aaditya thackeray
Ashish Shelar:”मुंबईची तुंबई करण्याचं पाप…”;आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

Ashish Shelar: मुंबईसह राज्यभरात पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले. अशातच मुंबईतील ज्या ज्या ठिकाणी पाणी…

Eknath Shinde criticizes Thackeray, Mumbai Eknath Shinde,
२५ वर्ष मुंबईत कोण होते हे लोकांना माहीत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका

मागील २५ वर्ष मुंबईत कोण होते हे लोकांना माहित आहे. मला त्यांच्यावर भाष्य करायचे नाही अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

संबंधित बातम्या