Associate Sponsors
SBI

आदित्य ठाकरे

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
Aaditya Thackeray Delhi Visit Press conference
Aaditya Thackeray : आप-काँग्रेसचा पराभव, एकनाथ शिंदेंचं शरद पवारांकडून कौतुक; आदित्य ठाकरे थेट दिल्लीला पोहोचले, म्हणाले…

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर पडत असल्याने आदित्य ठाकरेंनी दिल्ली गाठली.

Shivsena Thackeray Group MLA Aaditya Thackeray Press Conference LIVE
Aditya Thackeray Live: आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद Live

आदित्य ठाकरे हे मातोश्री येथून पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची…

Shiv Senas Thackeray faction opposes waste management fee and property tax on slums
कचरा व्यवस्थापन शुल्क आणि झोपड्यांवरील मालमत्ता कराला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विरोध

मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाने विरोध केला आहे.

mahayuti government yojana stopped Aditya Thackerays criticism Eknath Shinde gave a reply on it
Aditya Thackeray and Eknath Shinde: योजनांना ब्रेक? आदित्य ठाकरेंची टीका, शिंदेंनी दिलं उत्तर

राज्य सरकार सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना आता काही कल्याणकारी योजनांना सरकार बंद करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.…

petitionin Bombay HC against Aditya Thackeray
दिशा सालियन मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिका का ऐकावी ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा

दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : दावोसमध्ये भारतीय कंपन्यांशीच करार; फडणवीसांनी स्पष्टच सांगितली यामागची कारणमीमांसा

Devendra Fadnavis : दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध कंपन्यांशी सुमारे १,६०,००० कोटी रुपयांचे…

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका

आमदार आदित्य ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित करत महायुतीवर हल्लाबोल केला आहे.

suraj chavan gets bail from mumbai High court
खिचडी घोटाळा प्रकरण : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना जामीन, वर्षभरानंतर कारागृहातून सुटका

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सूरज चव्हाण यांना उच्च न्यायालयाने…

Aditya Thackeray criticizes Adani over Deonar land Mumbai news
सरकारकडून मुंबईतील सर्वच जमिनी ‘अदानी’ला; देवनारच्या जागेवरून आदित्य ठाकरे यांची टीका

भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर अदानी कंपनी मुंबईला गिळायला निघाली आहे. मुंबईकर कर भरत असतानाही सर्वाधिक फायदा अदानीला मिळत आहे.

Aditya Thackeray speaking about his criticism of the Adani Group's influence in Mumbai.
Aaditya Thackeray : “अदाणी समूह मुंबई गिळायला निघाला आहे”, आदित्य ठाकरेंचा घाणाघात

Aaditya Thackeray On Adani Group : न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या रखडलेल्या खटल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत निश्चितता नाही.

Aaditya Thackeray alleged Sanjay Gupta
Aaditya Thackeray : “हे लज्जास्पद आहे”, शिवसेनेच्या तोतया प्रवक्त्यावर संतापले आदित्य ठाकरे; करणार कायदेशीर कारवाई फ्रीमियम स्टोरी

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक संतप्त पोस्ट लिहीली आहे.

Aditya Thackeray claimed Sagari Kinara Marg project would ve been completed under Maha Vikas Aghadi
महाविकास आघाडीचे सरकार असते तर प्रकल्प केव्हाच पूर्ण झाला असता, आदित्य ठाकरे यांचा दावा

सागरी किनारा मार्ग प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकीय श्रेयाची लढाई सुरू झाली आहे महाविकास आघाडीचे सरकार असते तर हा प्रकल्प केव्हाच…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या