scorecardresearch

आसामवर सहा राज्यांचे अतिक्रमण

आसाम राज्याच्या १५ जिल्ह्य़ांत फैलावलेल्या तब्बल ८० हजार हेक्टर भूखंड आजूबाजूच्या सहा राज्यांनी बळकावल्याची माहिती राज्य सरकारतर्फे गुरुवारी विधानसभेत देण्यात…

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४ ठार

आसामच्या कारबी अँगलाँग जिल्ह्य़ात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार सर्वसामान्य नागरिक ठार झाले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या

आसाममधील अर्थशास्त्र परिषदेत देसरडा यांचा शोधनिबंध

भारतीय परिस्थितिकीय अर्थशास्त्र परिषदेचे सातवे द्विवार्षकि अधिवेशन ५ ते ८ डिसेंबर रोजी आसाममधील तेजपूर विद्यापीठात होणार आहे. या अधिवेशनास अर्थतज्ज्ञ…

आसाममध्ये दहशतवादी हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू

गोलपारा जिल्ह्यातील गेंदामारी गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सहा नागरिकांरांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत.

आसामला महापुराचा जोरदार तडाखा

आसाममध्ये आलेल्या महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून मंगळवारी जलप्रलयामुळे ५७ गावांमधील परिस्थिती खूपच गंभीर बनली. राज्यातील धेमजी, चिरांग आणि…

संबंधित बातम्या