scorecardresearch

आसाममध्ये बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यात ४८ ठार, रेड अलर्ट जारी

आसाम राज्यात मंगळवारी बोडो अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल ४८ नागरिक ठार झाल्याचे समजत आहे. मंगळवारी संध्याकाळपासून बोडो अतिरेक्यांनी हत्येच्या या…

अग्निगड ते बामुनी हिल्स

आसाम आणि मेघालय या दोन्ही राज्यांना जसा निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे तसाच पौराणिक कथांचा, स्थापत्यकलेचा वारसादेखील आहे.

बस उलटून ९ ठार

नागाव जिल्ह्यात उलुनानी येथे बस दरीत कोसळून पाच महिलांसह नऊ जण ठार तर २४ जण जखमी झाले. ही बस लखीमपूर…

आसाममधील बीपीएफ -काँग्रेस आघाडी संपुष्टात

बोडो वस्तीच्या जिल्हय़ामध्ये विकासासाठी सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत बोडोलॅण्ड पीपल्स फ्रँट(बीपीएफ)ने काँग्रेससोबत आसाममध्ये २००१ सालापासून असलेली आघाडी गुरुवारी संपुष्टात…

आसाम बंद काळातील गोळीबारात चार जखमी; संचारबंदी शिथिल

एनडीएफबी (एस) या बंडखोर गटाने केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ नागाव जिल्हय़ात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले.

आसाममध्ये हिंसाचारातील मृतांची संख्या ३० वर

आसामधील दोन वेगवेगळ्या गावांत बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात दहा नागरिक ठार झाले आहेत. कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातील दोन गावांमध्ये ही…

चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान

लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होणार आहे. गोवा, आसाम, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांमधील सात मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत…

जमीन कराराच्या मागणीसाठी आसामात आत्मदहनाचा प्रयत्न

आसाममधील पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी जमीन करार करून देण्याच्या मागणीसाठी शेतक ऱ्यांच्या संघटनेतील एका सदस्याने आत्मदहन केले.

बांगलादेशी हिंदूंना मदत करणे आपले कर्तव्य- नरेंद्र मोदी

बांगलादेशातून स्थलांतर करून आलेल्या आणि निर्वासितांच्या छावणीतील हिंदू बांधवांना देशात आसरा देणे आपले कर्तव्य असल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी…

संबंधित बातम्या