scorecardresearch

Rahul Gandhi in Bharat Jodo yatra Indira gandhi
“दादी को गोली मार दी…”, इंदिरा गांधींच्या हत्येचा प्रसंग सांगतांना राहुल गांधी झाले भावूक; म्हणाले, “मृत्यूची बातमी देणारा फोन…”

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा तो थरारक प्रसंग राहुल गांधी यांनी सांगताच भर बर्फवृष्टीत सर्व लोक स्तब्ध झाले.

What Rahul Gandhi Said?
“माझा पांढरा टीशर्ट लाल करण्याची संधी मी..” राहुल गांधी यांचं रोखठोक वक्तव्य

भारत जोडो यात्रेचा समारोप करण्यात आला, त्यावेळी झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे

Priyanka Gandhi in Bharat Jodo Yatra
भारत जोडो समारोप यात्रेत प्रियांका गांधी यांचे जोरदार भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

भारत जोडो यात्रेचा श्रीनगर येथे समारोप होत असून जोरदार बर्फवृष्टीत जाहीर सभा संपन्न होत आहे.

srinagar news, bharat jodo yatra, rahul gandhi, priyanka gandhi, india news, indian express
‘भारत जोडो’ यात्रेमुळे महाविकास आघाडीची पोटनिवडणूक बैठक लांबणीवर; शहर पदाधिकारी यात्रेसाठी काश्मीरला रवाना

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या समारोपासाठी शहर काँग्रेसचे पदाधिकारी काश्मीर येथे दाखल झाले आहेत.

Jayram ramesh
“विरोधकांच्या कोणत्याही आघाडीला तेव्हा अर्थ असतो जेव्हा काँग्रेस…” जयराम रमेश यांचं सूचक वक्तव्य!

‘२०२४ साठी काँग्रेसने विरोधकांच्या आघाडीचा आधार व्हावं’ असंही म्हणाले आहेत.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रेने नेमकं काय साधलं? राहुल गांधी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

भारत जोडो यात्रेने देशाला एक वेगळा दृष्टीकोन आणि एक पर्याय दिला आहे असं मला वाटतं असं राहुल गांधी यांनी म्हटलं…

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
“राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे काश्मीरचे सत्य…” संजय राऊत यांची केंद्र सरकारवर रोखठोक टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून काश्मिरी पंडितांचे प्रश्न कसे जैसे थे आहेत यावर प्रकाश टाकला आहे आणि…

Mallikarjun Kharge and Amit Shah
Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र, केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधींच्या भारत…

What Nitish Kumar Said?
विरोधी पक्ष एकत्र कधी येणार? यावर नितीशकुमारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सगळे विरोधी पक्ष एकत्र कधी येणार? असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी नितीश कुमार यांना विचारला तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं उत्तर दिलं…

rahul gandhi
‘भारत जोडो यात्रे’ला तात्पुरती स्थगिती, राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप; ११ किमी चालणार होते, पण…

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत दोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात आहे.

digvijaya singh
दिग्विजय सिंह यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि काँग्रेस पक्षाची अडचण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे अनेकदा नुकसान झाले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन हात झटकले.

Urmila Matondkar in Bharat jodo yatra
कश्मीरी वेशभूषेत उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी; म्हणाल्या, “प्रेम आणि सद्भावना भारतासाठी महत्त्वाची”

अभिनेत्रा उर्मिला मातोंडकर या शेवटच्या टप्प्यात जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत.

संबंधित बातम्या