अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…
Nirmala Sitharaman Investment Appeal: सीतारमण यांनी भारतीय कंपन्यांना सरकारसोबत भागीदारी करण्यास आणि केवळ अर्थसंकल्पापूर्वीच नव्हे तर वर्षभर सरकारसोबत काम करण्याचे…
प्रत्यक्षात कॉम्प्युटर इंजीनियरिंग, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांत पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांवर पुढील शिक्षणासाठी झगडण्याची वेळ आली…
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६पर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याची घोषणा करून नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी…
पालघर जिल्ह्यातील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयाच्या नामफलकावर मराठी भाषेला डावलल्याने मराठी भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात…