scorecardresearch

India approves third and fourth railway lines
तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गाची घोषणा, नव्या गाड्या आणि त्याही वेळेवर धावणार; प्रवास सुसह्य

भुसावळ-वर्धा मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. हा प्रकल्प भारताच्या रेल्वे कनेक्टिव्हिटी…

गुजरातमध्ये पूल कोसळला तरी केंद्राकडून मोठी मदत, महाराष्ट्राला मात्र वाटाण्याच्या अक्षता : गिरीश कुबेर

Maharashtra Flood : गृहमंत्री अमित शाह यांनी आहिल्यानगरमधील कार्यक्रमात महाराष्ट्राला सल्ला दिला की मदत करायला वेळ लावणार नाही. त्या मदतीसाठी…

census and tribal rights
सामाजिक न्यायासाठी भटक्या-विमुक्तांची जनगणना अपरिहार्य

भटक्या-विमुक्त जाती-जमातींची जनगणना केवळ लोकसंख्येचे मोजमाप नाही, तर विकासाच्या दिशेने वाटचालीचा पहिला टप्पा ठरेल…

Leopard Attack
लष्करी भागात बिबट्यांच्या संशोधनासाठी केंद्राला प्रस्ताव; मानव-बिबट सहजीवन चर्चासत्र

नाशिक वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहनिमित्त मानव-बिबट सहजीवन विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

political appointments information commissioners rti law weakening pune
केंद्रात, राज्यात आयुक्तांच्या नेमणुका राजकीय दृष्टीने… आरटीआयची भीतीही नाहिसी

माहिती अधिकार कायद्याच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘सजग नागरिक मंचा’तर्फे आयोजित चर्चासत्रात वेलणकर बोलत होते.

Farmer leader Vijay Jawandhia speaking on the problems of farmers
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांनी सद्बुद्धी द्यावी, माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे”, शेतकरी नेत्याची भावनिक साद

शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे, अशी भावनिक साद…

loksatta editorial on farmers wheat
अग्रलेख : उपायाचा अपाय

तेलबियांतील करडई, अन्य पिकांतील सत्तू, चणे, भात आदी महत्त्वाच्या पिकांसाठी सरकार इतकी वरकड रक्कम खर्च करताना दिसत नाही. त्यामुळे या…

India now manufacture missiles
भारतातील खासगी कंपन्या आता क्षेपणास्त्रे, दारूगोळा, तोफा बनवणार? आत्मनिर्भरतेसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल?

भारताची संरक्षण क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर…

Important instructions from the Central Government not to give cough syrup to children under two years of age Mumbai print news
दोन वर्षांखालील मुलांना ‘कफ सिरप’ टाळा : केंद्र सरकारचे निर्देश

मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

ncp sharad pawar stands with farmers this diwali no celebration flood hit losses Baramati Maharashtra pune
Video: जमीन वाहून गेली, पुनर्वसन कसे करणार?… शरद पवार यांचा राज्य सरकारला सवाल

अतिवृष्टीत जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

Cough syrup danger for children, ministry guidance
लहान मुलांना कफ सिरप द्यावे की नको? केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचना काय सांगतात…

कप सिरप घेतल्यामुळे मध्य प्रदेशात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…

संबंधित बातम्या