छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
Devendra Fadnavis Maratha OBC Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एका समाजाचे काढून दुसऱ्याला देणार…
राजकीय श्रेयवादाच्या लढाईमुळे नेरुळच्या शिवस्मारकातील महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण रखडले असल्याने शिवभक्तांनी दिव्यांची आरास रचून प्रशासनाचे लक्ष वेधले.
छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी तसेच शिवरायांचा हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी यंदा ‘दुर्गोत्सव’ हा अभिनव उपक्रम साजरा करण्यात येत आहे.
Navi Mumbai International Airport Inauguration 2025 : या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला केवळ विकासाचा उत्सव नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा…
मुंब्रा येथील ठाणे महापालिका रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…