छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
ठाण्यातील राज्याभिषेक समारोह संस्थेच्या वतीने शिवचरित्राच्या प्रसारासाठी महिनाभर व्याख्याने, पोवाडा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या…
सार्वजनिक जागेवर पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर संघर्षात होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी…
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाचा संदर्भ देताना शाहू महाराजांनी टिपू सुलतानांनी शिवरायांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेतल्याचे सांगत या वादात आपली भूमिका…
दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संग्रहालयातील ऐतिहासिक तोफांना सुरक्षित ठेवण्यासाठी लोखंडी गाडे तयार करण्याचा आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी विशेष उपसमिती नेमण्याचा निर्णय प्रशासनाने…