महात्मा गांधी यांचे विचार देशभर पोहोचविण्यासाठी ‘आकाशवाणी’वरून कित्येक वर्षे ‘गांधीवंदना’ कार्यक्रम प्रसारित होतो. तामिळनाडू विधानसभेत मंगळवारी मुख्यमंत्री जयललिता यांनीच गांधी…
सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०१४पर्यंत थांबणे काँग्रेसला परवडणारे नसल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील, अशी खात्री भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी येथे…
जामनेर पालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर अपक्ष आमदार मनीष जैन यांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. २० एप्रिल…
अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जामनेर पालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने भाजपचे आमदार व…
महापालिकेतील शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण आणि क्रीडा या चार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सोमवारी अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे…
देशात सर्वाधिक महसूल मिळवून देणारे राज्य, म्हणून महाराष्ट्राचा निधी मिळविण्यात तरी दबदबा निर्माण व्हायला पाहिजे होता. पण दुष्काळी उपाययोजनांसाठीदेखील शरद…
काँग्रेस पक्षाने जनसामान्यांच्या हिताची अनेक विकासकामे केली आहेत. ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली येथे विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा…
राज्य काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांची पावले कोठे वळतील, याबाबत पक्षात कुजबूज सुरू असतानाच…