कुणाल कामरा नामक एका थिल्लरबाजाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात व्यंगात्मक टिपणीच्या नावाखाली द्वेषमूलक वक्तव्य केले.
सरोवरातल्या विस्तारत जाणाऱ्या वलयांप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा समृद्ध इतिहास स्वातंत्र्य चळवळीचा आणि भारतीय राष्ट्रवादाच्या जडणघडणीचा किमान दोन शतकांचा कालावधी कवेत…
संविधानाच्या २४३ व्या अनुच्छेदातील सुरुवातीच्या तरतुदी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहेत, तर नंतरच्या भागात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आहेत.