कसोटी आणि त्यानंतरच्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेत विजयापासून वंचित राहिलेल्या भारतीय संघाने विश्वचषकाच्या महासोहळ्यात सलग सात सामने जिंकत सर्वानाच अचंबित केले
विश्वचषकाचे सामने सुरू होऊन आता पंधरा दिवस उलटले आहेत. अनिश्चिततेचा खेळ मानल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये अपेक्षा-अनपेक्षितता, आशा-निराशा या भावभावनांचे…