यशवंतराव चव्हाण यांनी द्रष्टेपणा दाखवत साहित्य-संस्कृती मंडळ स्थापन केले; आज या मंडळाचे अस्तित्वच दिसत नाही.मराठीच्या दयनीय अवस्थेला सरकारच जबाबदार असल्याची…
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे अनेक नेते आहेत. मात्र, ऐन वेळी भाजप-शिवसेना युती तुटल्याने मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचा चेहरा समोर आणायचा, या बाबत एक-दोन दिवसांत…
गेल्या ४० वर्षांत सर्व सत्तास्थाने निलंगेकर कुटुंबीयांकडे असूनही निलंगा विकासापासून वंचित आहे. बारामतीप्रमाणे निलंग्याचा विकास झाला का? विकास कसा असतो…
केंद्रीय मंत्रिमंडळाच्यारूपात भाजपने अफझलखानाची फौज महाराष्ट्रात उतरवली आहे. स्वराज्यावर चाल करून आलेला प्रत्येक जण आमचा शत्रू आहे. पण महाराष्ट्राचे तुकडे…