राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर ओसरणार गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत, तसेच इतर भागात पावसाचा जोर कायम आहे. कोकण, तसेच विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. या भागात… By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 23:02 IST
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; राधानगरीचे चार दरवाजे उघडले कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर आणखी वाढला. राधानगरी धरण पूर्ण भरले असून चार स्वयंचलित दरवाजातून निसर्ग सुरू झाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 21:15 IST
राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर ओसरणार गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत, तसेच इतर भागात पावसाचा जोर कायम आहे. कोकण, तसेच विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. या भागात… By लोकसत्ता टीमUpdated: July 26, 2025 22:32 IST
भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू भंडारदरा ८१ टक्के, तर निळवंडे धरण ८८ टक्के भरले आहे. हरिश्चंद्रगड परिसरातील पावसामुळे मुळा नदी परत एकदा दुथडी भरून वाहू… By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 07:59 IST
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; राधानगरी धरण भरले आज पहाटेपासूनच पावसाला जोर चढला. कोल्हापूर शहरात दिवसभर पाऊस पडत राहिला. पाणलोट क्षेत्रात पावसाची गती वाढली आहे. By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 06:05 IST
बारवी धरण काठोकाठ; गावांना सतर्कतेचा इशारा, ठाणे जिल्ह्याची जल चिंता मात्र मिटली, काय आहेत एमआयडीसी प्रशासनाचे आदेश.. संततधार पावसामुळे बारवी धरण कधीही ७२.६० मीटर ही उंची गाठू शकत असल्याने कधीही धरणातून स्वयंचलित वक्रद्वारांवाटे विसर्ग सुरू होण्याची शक्यता… By लोकसत्ता टीमJuly 25, 2025 17:51 IST
पालघरला ‘रेड अलर्ट’चा इशारा; उद्या शाळा-महाविद्यालये बंद, धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढला सकाळी ११ वाजता तानसा धरणाचे एकूण २० दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सकाळी ११ वाजता २२,१०० क्युसेक आणि दुपारी ३… By लोकसत्ता टीमJuly 25, 2025 16:19 IST
नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पात ८० टक्के जलसाठा मागील दोन महिन्यांपासून २० ते २३ टक्क्यांमध्ये वर-खाली होणाऱ्या विष्णुपुरी धरणाची पातळी एकाच दिवसात ३५४ मीटरवर पोहोचली. By लोकसत्ता टीमJuly 24, 2025 18:36 IST
Mumbai Water Supply : मुंबईकरांना जल दिलासा, मुंबईची तहान भागविणाऱ्या भातसा धरणाचे दरवाजे उघडले धरणातून सध्या १ हजार २७८.४० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 19:36 IST
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; जळगावमध्ये हतनूरचा विसर्ग वाढला पाणलोट क्षेत्रात अधूनमधून जोरदार पाऊस होत असल्याने हतनूरच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 11:24 IST
तब्बल चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर कोकणातील या धरणाचे काम सुरू होणार…वनविभागाची धरणाच्या कामाला मंजुरी अलिबाग तालुक्यातील अडीच हजार हेक्टर शेती सिंचनाखाली यावी आणि तालुक्यातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी १९८३ साली या धरणाच्या कामाला मंजूरी… By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 08:58 IST
सूर्या प्रकल्पातील सिंचनाचे पाणी शेवटच्या भागापर्यंत पोहोचवण्यावर लक्ष सन २०२५-२६ च्या रब्बी हंगामात उजवा आणि डावा तीर कालव्यांची दुरुस्ती पूर्ण करून सिंचनापासून वंचित गावांना पाण्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न… By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 08:34 IST
“कोणाची नजर ना लागो…”, निमिशचा झाला साखरपुडा, हास्यजत्रेच्या कलाकारांनी दिल्या खास शुभेच्छा, शिवाली परब म्हणाली…
११ ऑगस्टनंतर ‘या’ ३ राशींचा बॅंक बॅलन्स वाढेल! आर्थिक फायदा अन् प्रत्येक क्षेत्रात मोठं यश, तर जुन्या अडचणी होतील दूर…
IND vs ENG: “माझ्यावर ओरडू नका, पण…”, पीटरसनने २२ गोलंदाजांची नाव घेत केलेल्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; पेटला नवा वाद
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
9 ‘बुडबुडे फुटत आहेत, काळजी घ्या’: रिच डॅड पुअर डॅडच्या लेखकाचा इशारा; म्हणाले, “सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या…”