मराठवाडय़ातील लोकांसाठीचे उत्तरदायित्व महाराष्ट्रातील लोकांनी पूर्णत: कर्तव्यबुद्धीने निभावले गेले असे म्हणता येणार नाही, असे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे हरविलेले आत्मभान पुन्हा मिळवून देण्यासाठी माझ्या एक वर्षांच्या साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपण प्रयत्न करणार आहोत,
विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी शालेय स्तरावर निसर्गाचा इतिहास शिकविला जावा, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी…