राज्य मंडळाच्या यंदाच्या बारावीच्या परीक्षेत राज्यातील १२४ परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार उघडकीला आले. या पार्श्वभूमीवर, कॉपी रोखण्यासाठीच्या उपाययोजना, परीक्षा पद्धतीमधील सुधारणा,…
त्यामुळे सततच्या चुकांनंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून विद्यार्थी संघटनांकडून टीकेचे ताशेरे ओढले जात…
सोलापूर जिल्हा परिषदेच्या १२ शाळांमधील २२५ विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका ‘एआय ‘च्या मदतीने तपासून अंतिम निकाल लावण्याचा संशोधन प्रकल्प नुकताच…
सर्वसाधारणपणे पदविका अभ्यासक्रमासाठी दहावीनंतर प्रवेश मिळतो, मात्र असे काही पदविका कोर्सेस आहेत ज्यामध्ये फक्त बारावीनंतरच प्रवेश मिळतो आणि तोसुद्धा कोणतीही…
कामकाज सुधारण्यासाठी प्रत्येक कार्यालयाला एका परीक्षेलाच तोंड द्यावे लागणार आहे.राज्यातील १२ हजार ५०० शासकीय व निमशासकीय कार्यालये या विशेष मोहिमेंतर्गत…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्राना…
गतवर्षी नीट (यूजी) प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ उडाली होती. पेपरफुटीबरोबरच कथित अनियमिततेमुळे एनटीएकडून यावेळी परीक्षा आयोजनात अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शुक्रवारी (२५ एप्रिल) जाहीर करण्यात येणार आहे.