डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार साखर कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर उसाचा दर देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने कायदा करण्यास मान्यता दिल्याबद्दल शेतकरी संघटनेचे…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यात आंदोलनादरम्यान मिलिभगत असल्याचे जयंत पाटील यांच्या मिळालेल्या क्लिपवरून…
विभिन्न गटांकडून स्वतचे कोडकौतुक चालविले जात असताना दीड-दोन महिन्याच्या ऊस आंदोलनातील श्रेयवादामुळे बळी मात्र ऊसउत्पादक शेतकरी असलेला बळीराजाचाच गेला आहे.
पं.स.च्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप; शेतकऱ्यांची आर्थिक लूट गतवर्षी पडलेला दुष्काळ, तर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे झालेले नुकसान, गगनाला भिडलेली महागाई,…
दुष्काळग्रस्त तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक काढण्यात आल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. नापिकी…