scorecardresearch

food processing sector
अन्न प्रक्रियेला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, ‘पीएमकेएसवाय’च्या अर्थसंकल्पीय खर्चात १,९२० कोटींची वाढ

‘पीएमकेएसवाय’चा खर्च ६,५२० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पत्रकारांना सांगितले.

how fruit processing can boost rural economy and prevent post harvest losses changing agriculture in india
कृषी उत्पादन आधारित करिअर

कृषी उत्पादनांमध्ये वाढ होण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात आले. धान्य पिकांना मिळणारा दर आणि येणाऱ्या उत्पादनातून शिल्लक राहणारा…

Demand to stop illegal imports of Chinese raisins said vishal patil
चीनच्या बेदाण्याची चोरटी आयात थांबवण्याची मागणी; दर पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान -विशाल पाटील

भारतीय बेदाण्याचे दर पडले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही चोरटी आयात थांबवा, असे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी…

Strong protests if Adani's solar power is hit on farmers
अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्याच्या माथी मारल्यास तीव्र आंदोलन; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी अदानींची वीज खपवण्याची जबाबदारी घेतल्याचे आरोप करीत, अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारू नका अन्यथा, तीव्र आंदोलन छेडू असा इशारा…

nashik farmers to meet President as no action taken on industrial estates
राष्ट्रपतींपुढे गाऱ्हाणे मांडण्याचा प्रकल्पग्रस्तांचा निर्णय

अंबड आणि सातपूर येथील औद्योगिक वसाहतींमधील भूखंड गैरव्यवहारसंदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने तसेच प्रशासकीय यंत्रणा दाद देत नसल्याने गाऱ्हाणे मांडण्यासाठी…

jalgaon farmers face obstruction 3 fertilizer licenses canceled
जळगावमध्ये कृषी केंद्रांवर कारवाई; तीन खत परवाने रद्द, १२ निलंबित

कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांच्या आदेशावरून त्यापैकी तीन कृषी केंद्रांचे खत विक्री…

Worrying situation of crop loan distribution in Jalgaon district
जळगाव जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची चिंताजनक स्थिती; शेतकरी हतबल

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. त्यात जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राच्या प्रगतीचा सखोल आढावा त्यांनी घेतला.

vidarbha irrigation backlog continues despite government claims incomplete irrigation projects
विदर्भातील सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण होणार?

विदर्भातील तब्बल ८७ सिंचन प्रकल्प अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. नियोजनाअभावी हे प्रकल्प रखडलेल्या स्थितीतच आहेत. त्याविषयी…

संबंधित बातम्या