बिबट्या, सांबर, हरीण, वानर, ससे, भेकर यांसारख्या वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीकडे वळावे लागत होते. जे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत…
राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असलेल्या वन जमिनीवर उभारण्यात आलेली टर्फ मैदाने अद्यापही सुरू असल्याची छायाचित्रे याचिकाकर्ते रोहित जोशी यांच्या…
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बफर व कोअर क्षेत्रातील ६० गावामधील ३०० गुराख्यांसाठी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.
जवळजवळ वर्षभराच्या विलंबानंतर केंद्र सरकारने शनिवारी ‘आयएसएफआर’ जाहीर केला. यामध्ये दोन वर्षांत देशाचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दाखविण्यात आले आहे.