तथाकथित विकासाची जबरदस्त भूक असलेल्या व उद्योगांची अपार काळजी वाहणाऱ्या सरकारने बहुमताच्या जोरावर जंगलांवर कुऱ्हाड चालवण्याचे प्रयत्न अतिशय वेगाने सुरू…
मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढत चालला आहे. वन्यप्राणी प्रामुख्याने हत्ती, वाघ, रानडुक्कर यांनी लोकवस्तीत शिरून हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. केरळ…
महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिकार केलेल्या चिमण्या घेऊन आरोपी येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून आमगाव बिटचे वनपाल आणि वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पोहोचून या…