डोंबिवलीतील शास्त्रीनगर आणि २७ गावांच्या हद्दीतील नांदिवली पंचानंद, एमआयडीसी, आजदे भागांतील कचरा पालिकेकडून नियमित उचलण्यात येत नसल्याने या भागांत रस्तोरस्ती…
कल्याणातील दूधनाका परिसरात काही महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नियमांची पायमल्ली करून पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिल्लीतील तीनही महापालिकांच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आता रस्त्यावर कचरा टाकून आंदोलन सुरू केले आहे.