scorecardresearch

सतत आंदोलने करतात म्हणून कागद, काच पत्रा संघटनेला ‘पर्याय’

हे काम कागद, काच पत्रा संघटनेच्या कचरा वेचकांना प्राधान्याने देण्यात यावे, असे या संदर्भातील निविदेत नमूद करण्यात आले आहे. मात्र…

वृक्षतोड, वाहतूक कोंडी आणि कचरा समस्येवर बोलणार ‘चिंटू’!

लहानग्यांचा लाडका ‘चिंटू’ आणि ‘पप्पू’, ‘मिनी’, ‘बगळ्या’, ‘राजू’ ही मित्रांची गँग आता पर्यावरण, पाणी प्रदूषण, वाहतूक समस्या, कचरा व्यवस्थापन अशा…

डोंबिवलीत कचऱ्याचे साम्राज्य

डोंबिवलीतील शास्त्रीनगर आणि २७ गावांच्या हद्दीतील नांदिवली पंचानंद, एमआयडीसी, आजदे भागांतील कचरा पालिकेकडून नियमित उचलण्यात येत नसल्याने या भागांत रस्तोरस्ती…

दूध नव्हे, दरुगंधी नाका

कल्याणातील दूधनाका परिसरात काही महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कचराप्रश्नी ग्रामस्थांची हरित न्यायाधिकरणात धाव

नियमांची पायमल्ली करून पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे.

दोन हजारांहून अधिक दवाखान्यांची जैववैद्यकीय कचऱ्यासाठी नोंदणीच नाही!

शहरात जवळपास पाच ते सात हजार दवाखाने (क्लिनिक) असून पालिकेकडे जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी नोंदणी करणाऱ्या क्लिनिक्सची संख्या मात्र केवळ २९००…

दिल्लीत कचऱ्याचे ढिगारे

गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिल्लीतील तीनही महापालिकांच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आता रस्त्यावर कचरा टाकून आंदोलन सुरू केले आहे.

शहरात रोज जळतोय २५० ते ३०० टन कचरा!

पुण्यात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या गंभीर प्रश्नाचे वेगवेगळे कंगोरे उघड होऊ लागले आहेत. शहरात अजूनही मोठय़ा प्रमाणात कचरा उघडय़ावर जाळला जात…

शहरात साठलेला सर्व कचरा रविवापर्यंत उचलण्याचे आदेश

शहरात साठलेला सर्व कचरा रविवार (२९ मार्च) पर्यंत उचलावा असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

संबंधित बातम्या