स.प. महाविद्यालयाला अकरावीसाठी प्रवेश क्षमता वाढवून न देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून अकरावीला प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया…
खेड आणि शिरूर तालुक्यात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) संपादित केलेल्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या शासनाच्या निर्णयाचा प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी…
भविष्यात देशाच्या विमाविषयक धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. यात शहरातील रहिवासी मालमत्तेबरोबरच सार्वजनिक वापराच्या मालमत्तांचा विमा उतरवणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव…
महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने राजारामबापू पाटील साखर कारखान्यावर कामगारांच्या महाअधिवेशनात निवडणुकांच्या तोंडावर साखर कामगारनेत्यांनी मागण्या मांडायच्या आणि शासनकर्त्यांनी त्यास…
जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्य सरकारच्या चुकीच्या पाणीवाटप धोरणाला वेळीच लगाम बसल्याची प्रतिक्रिया आमदार अशोक काळे यांनी पत्रकारांशी…