केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, जमनोत्री आणि त्याच्या भोवतालचा परिसर आणि त्याला जोडणारे रस्ते यांच्या नूतनीकरणासाठी आणि बांधकामासाठी हा निधी खर्च करण्यात…
देशाच्या अन्य राज्यांमधून गोव्यात मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या अनियंत्रित स्थलांतरामुळे २०२१ पर्यंत मूळ गोवेकर अल्पसंख्य होण्याचा धोका निर्माण झाला असून…
सोलापूर शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यास महापालिका प्रशासनच आडकाठी घालत असल्याचा आरोप करीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
धरणग्रस्तांच्या समस्यांचे निवारण करण्यात तसेच त्यांचे सुनियोजित पुर्नवसन करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ) रामराजे…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आजच्या नगर दौऱ्यात त्यांची व पत्रकारांची भेट टाळण्याचा आटोकाट प्रयत्न जिल्हा प्रशासनाने अखेरच्या क्षणापर्यंत केला.
महिलांची सुरक्षितता, वाहतूक, आरोग्य, पाण्याची साठवणूक अशा विविध क्षेत्रांतील उपलब्ध सुविधांची माहिती आता नागरिकांना एसएमएसद्वारे त्वरित मिळू शकणार आहे. अशा…
विद्यापीठांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्याची जबाबदारी विद्यापीठांवर ढकलून शासन मोकळे झाले असून गरज पडल्यास एस्मा लावू मात्र, सध्या…