महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला उद्देशून संदेश दिला.
जळगाव जिल्ह्यातील एका गावात शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर धरणगावात अल्पवयीन मुलीने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.…