सुमारे ५९ वर्षांपूर्वी लोकसभेत झालेल्या चर्चेच्या आधारावर महात्मा गांधीजींचा मारेकरी नथूराममुळे असंसदीय यादीत गेलेला ‘गोडसे’ शब्द पुन्हा एकदा संसदीय कामकाजात…
नाशिकच्या मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारावर टाकलेला विश्वास अवर्णनीय आहे. आता विद्यमान खासदारांपेक्षा चारपट अधिक विकास कामे करून दाखविण्याचे आव्हान माझ्यासमोर…
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आता दिल्लीत जाण्याची आवश्यकता असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुचविल्यानंतर त्यासाठी सर्वप्रथम पुढे आलेले नाव…
पक्षबांधणीकडे नेतृत्वाचे असलेले दुर्लक्ष आणि त्यातून जागोजागी उभे राहिलेल्या ‘सखारामबापूं’मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याची भावना बळावली आहे.